BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिळाशी बंड | शिराळा पेटा |बिळाशी सत्याग्रह | प्रतिसरकार |Bilashi Rebellion | Shirala Petha |Bilashi Satyagraha | counter government

  शिराळा पेटा 

ठळक नोंदी 

👉 १२  सप्टेंबर १९४२ ला बिळाशी येथे प्रतिसरकार स्थापन झाले .

👉 ५ मे १९४६ ला कराड तालुक्यातील क्रांतिसिंह नाना पाटील व सातारा जिल्ह्यातील सर्व भूमिगत कार्यकर्ते कराड तालुक्यातील कोणेगाव येथे प्रकट झाले.

👉 आम्ही जुलमी जंगलाचा कायदा मोडणार आहोत. १८ जुलै १९३० पासून बिळाशी गाव आणि परिसर इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त असेल असे पत्र सातारच्या कलेक्टरला कळवण्यात  आले.

👉 १८ जुलै १९३० ला बिळाशी गावात कॉंग्रेसचा तिरंगा फडकला .

👉 २१ जुलै १९३० ला शिराळचा पी.एस.आय.बंकटसिंग फौजफाटा घेवून बिळाशीत आला.

👉 २४  जुलै १९३० ला  डी.वाय.एस.पी ५० लाठीधारी व बंदूकधारी सह  बिळाशीत आला.

👉 ८६ पोलीस पाटील यांनी राजीनामे दिले.

👉 १९ सप्टेंबरला गणपतराव पाटील यांनी पोलीस पाटीलकीचा व जिल्हा बोर्डाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला .

👉 २१ जानेवारी १९४३ ला गुरुवारी झाली चरण ची बंदूक लुट 

👉  १३ जून १९३० ला बर्डे मास्तर व दोन स्वयंसेवकांनी हातात तिरंगा घेवून सोलापुरात मार्शल लॉ विरोधात कायदेभंग सत्याग्रहासाठी प्रवेश केला .

👉 ५  सप्टेंबर १९३०  ब्रिटिशांच्या लोकांनी गावात येवून तिरंगा काढला .

 

Post a Comment

0 Comments